Breaking

बुधवार, २१ जुलै, २०२१

*प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईद्वारे महाराष्ट्र मध्ये पाच जिल्ह्यात 21 आणि 22 जुलै साठी पावसाचा रेड अलर्ट*



राज्य : Regional Meteorological centre Mumbai (IMD, Mumbai) ने महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसात या पाच जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी  होण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. 

रेड अलर्ट असणारे जिल्हा पुढीलप्रमाणे:

पालघर

ठाणे

मुंबई

रायगड

रत्नागिरी

यासोबतच इतर  बहुतांश ठिकाणी पावसाची शकत्या हवामान विभागाने वर्तवली आहे, तसेच किनारपट्टी भागात 2 दिवस सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता सुध्दा वर्तवली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा