तांत्रिक अडचणीमुळे राधानगरी धरणाचा तब्बल १८ फुटांनी उघडून तसाच अडकून राहिलेला दरवाजा पुन्हा बंद करण्यात जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंद करण्यात यश मिळवले आहे.त्यामुळे धोका टळला आहे. सकाळी 9 च्या दरम्यान उघडलेला दरवाजा तब्बल ६ तासांनी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी बंद करण्यात यश आले. त्यामुळे नागरिकांनी आता घाबरून जाण्याची गरज नाही असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
बुधवार, २९ डिसेंबर, २०२१
अखेर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद झाला. आता कोणताही धोका नाही
Tags
जिल्हा#
Share This
About Malojirao Mane
कृष्णा नदीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत. नागरिकांना खबरदारीचे आवाहन
तुमची पूर्व खबरदारी आणि थोडंसं बौद्धिक धाडस तुम्हाला व तुमच्या परिवाराला आपत्तीपासून वाचवू शकते - विजय पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी
अंधश्रद्धेला बळी पडून फसवणूक करून घ्यायची नसेल तर विज्ञानाचा हात धरा. - सुनीता माने, माजी मुख्याध्यापिका - रा. स.कन्या शाळा
Tags
जिल्हा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा